Maharashtra Drought | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारकडून ३ हजार कोटींची मदत जाहीर!
Maharashtra Drought | राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ३,००० कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची अपेक्षा ठेवून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्य सरकारने ओळखलेल्या ४० तालुक्यांपैकी ३५ तालुके सत्ताधारी आमदारांच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे दुष्काळाच्या संकटात राजकीय डावपेचांचा दावा विरोधी पक्षाकडून (Maharashtra Drought) होत आहे. … Read more